जन-गण-मन अधिनायक जय हे,
भारत भाग्यविधाता! पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग! विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंग! तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे, गाहे तव जयगाथा ! जन-गण-मंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता ! जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे !भारताचे राष्ट्रगीत “जन गण मन” आहे, जे रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत लिहिले आहे.
ते २४ जानेवारी १९५० रोजी भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले.