जन-गण-मन अधिनायक जय हे,
भारत भाग्यविधाता!
पंजाब सिंधु गुजरात मराठा,
द्राविड उत्कल बंग!
विंध्य हिमाचल यमुना गंगा,
उच्छल जलधि तरंग!
तव शुभ नांमे जागे,
तव शुभ आशिष मागे,
गाहे तव जयगाथा!
जन-गण-मंगलदायक जय हे,
भारत भाग्यविधाता!
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे!
भारताचे राष्ट्रगीत “जन गण मन” आहे, जे रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत लिहिले आहे. ते २४ जानेवारी १९५० रोजी भारताच्या राष्ट्रगीता म्हणून स्वीकारले गेले.